
नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडात हत्या करण्यात आली. भारत सरकारने याबाबत चौकशीची मागणी केली आहे. कॅनडामध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंधांमध्ये तणाव आणखी वाढला आहे. भारताने कॅनडाच्या सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच तेथील भारतीय नागरिकांवर होणाऱ्या सततच्या वाढत्या हल्ल्यांबाबतही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी याबाबत बोलताना सांगितलं, की कॅनडातील तीन भारतीय विद्यार्थ्यांची नुकतीच जी हत्या करण्यात आली, ती एक भयंकर शोकांतिका आहे. भारतीय उच्चायुक्तालय आणि दूतावास या प्रकरणाची कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
ताजी बातमी
View all

युवा रक्तदाता संघटनेचे युवक धावले मद.....
September 13, 2026

ज्येष्ठ मूर्तिकार विलास मांजरेकर यां.....
September 13, 2026

गणेश भक्तांच्यासेवेसाठी भाजपचा उपक्.....
September 13, 2026

सावंतवाडी नगरपरिषदेकडून 'पर्यावरणपू.....
September 13, 2026
संबंधित बातम्या
View all

OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार .....
September 11, 2026

Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्या.....
September 11, 2026

new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो म.....
September 10, 2026

Royal Enfield Himalayan 440 : रॉयल एनफिल्डची 'हिमालयन ४४.....
September 08, 2026






