
ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील देशातील ४९ जागांवर आज मतदान सुरू आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार देशात १०.२८ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्र ६.३३ टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये ८.८६ टक्के, जम्मू आणि काश्मीरमध्ये ७.६३ टक्के, झारखंड ११.६८ टक्के, लडाख १०.५१ टक्के, ओडिशा ६.८७ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १५.३५ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वा. पासून सूरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. राज्यात सकाळी संथगतीने मतदान सुरू आहे.
ताजी बातमी
View all

रवींद्र चव्हाणांच्या वाढदिनी मोफत शि.....
September 20, 2026

तरूणीला धमकावुन अत्याचार प्रकरण | दशर.....
September 20, 2026

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमि.....
September 20, 2026

कुडाळमध्ये सात दिवसांच्या गणरायाला न.....
September 20, 2026
संबंधित बातम्या
View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआ.....
September 16, 2026

OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार .....
September 11, 2026

Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्या.....
September 11, 2026

new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो म.....
September 10, 2026






