
मुंबई : संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत आहेत, त्यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र त्यांना आज देखील दिलासा मिळाला नसून, संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
E PAPER
441 views

मुंबई : संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत आहेत, त्यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र त्यांना आज देखील दिलासा मिळाला नसून, संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.