भारताचे वातावरण मोदी सरकारने गढूळ केले : जान्हवी सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 14:57 PM
views 18  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरुवात// ठाकरे गटाच्या उपनेत्या जान्हवी सावंत यांचे भाषण// ही निवडणूक ऐतिहासिक आहे// ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे// त्यांनी ठरवलं आहे कोणाला निवडून आणायचे// आज सगळीकडे सावळा गोंधळ सुरू आहे// भारताचे वातावरण गढूळ केले आहे// या सरकारला महिलांचा आदर नाही// मोदीजी महिलांवर झालेल्या अत्याचारावर तुम्ही काय बोलणार आहात // देश चारही बाजूने संकटात आहे// हाच तो गांधी चौक याठिकाणी मी केसरकर यांच्या समर्थनार्थ भाषण केलं// केसरकर मी इथेच आहे मात्र तुम्ही पक्ष बदलला- जान्हवी सावंत // लाव तो व्हिडिओ म्हणून भर सभेत राणेंच्या विरोधातील केसरकर यांचा लावला। व्हिडीओ // केंद्रातील सत्ता आता जाणार // आता नारायण राणे हरणार // केसरकर...ना तुमची बाळासाहेब यांच्यावर श्रद्धा होती ना तुमच्या मनात सबुरी होती// निमित्त मिळाल आणि तुम्ही शिंदे गटात गेलात// आता पुन्हा कमळ हातात घेऊन आलात तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही// जो अन्याय करेल त्याला गाडल्याशिवाय राहू नका // आता यांना गडायच आहे// आणि यांना गाडून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आणून खऱ्या अर्थाने देशातील भाकरी परतायची आहे- जान्हवी सावंत.