
कणकवली : मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज 14 सप्टेंबर रोजी सकाळी १० वा कणकवली नगरपंचायतच्या वतीने पटकीदेवी मंदिर ते पटवर्धन चौक या दर्मान स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी समारोपा अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. तसेच सर्व शहिदांचे स्मरणकरून पंचप्राण शपत घेण्यात आली.
यावेळी प्रशासक तथा प्रांतधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, कणकवली नगर पंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, सोनाली खेरे, मनोज धुमाळे, विनोद सावंत, ध्वजा उचले, विभव करंदीकर, प्रियांका सोनसूरकर, सतिश कांबळे,वर्षा कांबळे, संदीप मुसळे, रुचिता ताम्हाणेकर, प्रवीण गायकवाड, निकिता पाटकर, सचिन नेरकर, प्रशांत राणे, माधुरी डगरे, अमोल भोगले, कणकवली कॉलेज NCC प्रमुख राठोड सर, इतर नगर पंचायत कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कणकवली कॉलेज,एस. एम. हायस्कूल ,विद्यामंदीर हायस्कूल,प.पू.भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्र.3 चे विध्यार्थी, रोटरी सदस्य व इतर नागरी मोठया संख्येने उपस्थित होते.