२५ कोटी जनता दारीद्र रेषेच्या बाहेर आली : आनंदराव अडसूळ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 14:09 PM
views 20  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा//माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच भाषण//काश्मीर मध्ये ३७०कलम हटविण्याच काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण झालं//सर्वसामान्य व्यक्तींचा विकास होण्यासाठी मोदी सरकारने योजना राबविल्या//प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत विकास पोचला// २५ कोटी जनता ही दारीद्र रेषेच्या बाहेर आली //हे काम महायुतीच्या सरकारने केलं आहे//याकरिता हे सरकार असणं गरजेचं आहे//नारायण राणे यांनी कोकणचा सर्वांगीण विकास केला//मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून कोकणचा कायापालट केला//खरा विकास पाहायचं असेल तर नारायण राणे यांना लोकसभेत पाठवावं लागेल//कोकणात राणेंशिवाय पर्याय नाही//त्यांनी प्रचंड बहुमताने विजयी करुया//अडसूळ यांच आवाहन //