![](https://kokansadlive.com/uploads/article/12124_pic_20240629.1814.jpg)
भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व 13 वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे.
भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व 13 वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे.