
वैभववाडी : तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.याच सोबत मंगळवारी रात्री वादळ झाले.या वादळात एडगाव येथील जयश्री रावराणे यांच्या सुमित्रा मंगल कार्यालयाच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. सभागृहाचे छप्पर उडाल्याने पावसाचे पाणी संपुर्ण सभागृहात साचले होते.