राजापूर : महायुतीची महासभा // सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचं भाषण // कोकणाला आजपर्यंत सर्वात जास्त विकासनिधी हा महायुतीने दिला // समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याच काम आमच्या सरकारने केलं // आता तरुणांचे स्थलांतर थांबवायचं असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणं गरजेचं // त्याकरिता नारायण राणे यांना विजयी करायचं आहे // प्रत्येक बुथवर आपल्याला सर्वाधिक मतदान व्हायला हवं // बुथवर मेरीट नुसार मत हवं // चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन //